व्हा चेअरमन मा. श्री. विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे
सीईओ मा. श्री. शुभम वाडगे

आमच्या बद्दल

आपली संस्था,

ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., श्रीगोंदा,

परिस्थितीने हताश झालेल्या शेतकयांमध्ये नव चेतना निर्माण करण्यासाठी 2014  साली ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.श्रीगोंदा,अहमदनगर. ची स्थापना झाली.

शेतकरी केंद्रबिंदू मानून संस्थेने 2016 साली ओम चैतन्य  मॉल व सन 2019 साली ओम चैतन्य कृषी उत्पन्न  बाजार समिती (खाजगी )ची स्थापना केली. व शेतकरी समस्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे.

 शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार करून बाजार समितीने त्यांना विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळतो. 

संस्थेची भविव्यातील धोरणे

शेतकयांसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रशिक्षण केंद्र
शेतकयांच्या नाशवंत मालासाठी मोठेमोठी शीतगृह उभारणे
शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट विक्री व्यवसायास चालना
माती प्रशिक्षण केंद्र सुरु करणे
ना-नफा, ना-तोटा या तत्वावर शेतकयांना उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणे

आमचे आकडे जे आमचे यश दर्शवतात

जोडलेले शेतकरी
0 K+
रोज शेतमालचा व्यवहार (टन)
0 +