आम्ही ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., श्रीगोंदा, ग्रामीण व सामाजिक विकास होऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे हे संस्थेचे मुख्य धोरण आहे उद्दिष्टे शेतकयांच्या मालाची खरेदी विक्री करणे शेतकरी मालाला हमखास हमीभाव देणे उच्च प्रतीच्या मालाला निर्यात करण्याची सुविधा कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना अधिक फायदा करूनू देणे खेड्यातील युवकांना रोजगार निर्माण करून देणे सन 2024-25 ते 2028-29 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम 1. निवडणूक कार्यक्रम 2. प्रारूप मतदार यादी अपडेट छोट्या व्यावसायिकांची आर्थिक उन्नतीची किमया साधणारे विठ्ठलराव वाडगे January 30, 2024 अग्रोवन बिझनेस एक्सलंस अवार्ड-२०२३ September 28, 2023 विठ्ठलराव वाडगे महिला, लघू व्यावसायिक, शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य’ आणणारे व्यक्तिमत्त्व January 23, 2022 बेस्ट ॲग्री बिजनेस अवार्ड 2021 October 15, 2021 कृषी प्रेरणा पुरस्कार-2021 September 28, 2021 चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीने आणले श्रीगोंद्यामध्ये चैतन्य January 23, 2021 « Previous Page1 Page2 Page3 Page4 Next » संस्थेची वैशिष्टे लिलाव प्रक्रियेनंतर फक्त तासातच रोख स्वरूपात शेतकयांना पट्टी दिली जाते, त्यामुळे वेळेची बचत होते. निर्यातीसाठी उच्च दर्जाचा माल देणे लिलाव प्रक्रिया अगोदरच इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे शेतीमालाचे अचूक वजन केले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना मालासोबत थांबण्याची आवश्यकता नाही इतर बाजार समितीपेक्षा अधिक बाजारभाव हमी
विठ्ठलराव वाडगे महिला, लघू व्यावसायिक, शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य’ आणणारे व्यक्तिमत्त्व January 23, 2022